माझ्या ब्लॉगवर मी श्री.शंकर चौरे आपले स्वागत करत आहे,ब्लॉग अपडेट करण्याचे काम चालू आहे..

Tuesday 11 January 2022

भारताची राष्ट्रीय सन्मानचिन्हे



(१) राष्ट्रगीत :
● 'जन-गण-मन....' हे भारताचे राष्ट्रगीत आहे.
● हे राष्ट्रगीत नोबेल पारितोषिकाचे पहिले भारतीय मानकरी रवींद्रनाथ टागोर यांनी रचले आहे.
● राष्ट्रगीत ५२ सेकंदात गायला हवे.
●  १९११ साली काँग्रेसच्या कोलकाता येथील अधिवेशनात राष्ट्रगीत प्रथम गायिले गेले.
● 'राष्ट्रगीत' हे भारताचे राष्ट्रीय प्रतीक आहे.
-----------------------------------------------------
(२) राजमुद्रा : 
● 'राजमुद्रा' हे भारताचे राष्ट्रीय प्रतीक आहे. 
●  सम्राट अशोकने सांची येथे उभारलेला चार सिंहांनी युक्त स्तूप भारताची राजमुद्रा आहे.
● या चार सिंहांपैकी एक सिंह दिसत नाही. 
● राजमुद्रेच्या खाली डाव्या बाजूस घोडा तर उजव्या बाजूस बैल आहे. मधोमध अशोकचक्र आहे.
● राजमुद्रेच्या खालील बाजूस 'सत्यमेव जयते' हे वाक्य देवनागरी लिपीत कोरले आहे. 
● राजमुद्रा भारताच्या सर्व कागदपत्रांवर उमटवलेली असते. (उदा. नोटा, नाणी, स्टँप इत्यादी). 
============================
संकलन :- शंकर सिताराम चौरे ( प्रा.‌शिक्षक )
          जिल्हा परिषद शाळा जामनेपाडा
        केंद्र - रोहोड , ता. साक्री, जि. धुळे
       ९४२२७३६७७५

No comments:

Post a Comment