माझ्या ब्लॉगवर मी श्री.शंकर चौरे आपले स्वागत करत आहे,ब्लॉग अपडेट करण्याचे काम चालू आहे..

Thursday 26 April 2018

विजेचा अपव्यय


  विजेचा गैरवापर आपल्या सर्वांना आणि 
पर्यावरणाला हानिकारक आहे. आज 
वीजनिर्मिती करण्यासाठी पाण्याचा किंवा 
कोळशाचा किंवा अणुऊर्जेचा वापर करण्यात 
येतो. अजूनही सौरऊर्जा तितकी परवडत 
नसल्याने वापरली जात नाही. त्यामुळे ऊर्जा  
निर्मितीसाठी लागणारे साधन संपत्तीचे नुकसान 
लक्षात घेता आपण विजेचा गैरवापर टाळावा. 
  अनेकदा दिवे चालू ठेवणे, फॅन चालू ठेवणे. 
किंवा वीजेवर चालणारे यंत्र विनाकारण सुरू 
ठेवणे अश्या सवयी लागतात. त्या दूर कराव्या.
शाळेत, ट्युशनमध्ये,घरी किंवा कुठल्याही 
सार्वजनिक ठिकाणी आपण वीजेचा गैरवापर 
टाळायची सवय लावूया. 
 पौर्णिमेला चंद्र प्रकाश खूप असतो. त्यावेळी 
विजेचा कमी वापर करावा. चंद्राचा शीतल 
प्रकाश वापरावा. 

 संकलन :- शंकर सिताराम चौरे(प्रा.शिक्षक)
              जि. प. प्रा. शाळा बांडीकुहेर 
                ता.साक्री जि.धुळे 
               📞 ९४२२७३६७७५

No comments:

Post a Comment