माझ्या ब्लॉगवर मी श्री.शंकर चौरे आपले स्वागत करत आहे,ब्लॉग अपडेट करण्याचे काम चालू आहे..

ब्लॉग भेटी.

Showing posts with label u. Show all posts
Showing posts with label u. Show all posts

Wednesday, 24 April 2019

भारतीय समुद्र किनारपट्टीचे महत्व

(१) भारतीय समुद्र किनारपट्टीवर पर्यटन -
     स्थळांचा विकास चांगला झालेला आहे.

(२) मुंबईजवळील जुहू , गिरगाव, श्रीवर्धन व
    गोवा,केरळ, चेन्नई इत्यादी किनारे पर्यटकांचे आकर्षण आहेत.

(३) भारतीय मुख्य किनारपट्टीवर एकूण प्रमुख
     गोष्टीत १२ (बारा ) बंदरे असून त्यांचा
     वापर आंतरराष्ट्रीय दळणवळण, आयत     निर्यातीसाठी होतो.

(४) किनारपट्टीवर असणाऱ्या खाड्या,  सरोवर
      यातून जलवाहूक चालते.  ही वाहतूक
      इतर वाहतुकीच्या तुलनेने स्वस्त व प्रदूषणमुक्त असते.

(५) भारतीय किनारपट्टीवर मासेमारी व्यवसाय
      खूप मोठ्या प्रमाणावर चालतो.

(६) भारतीय किनारपट्टीवर मीठ गोळा
      करणाचा व्यवसाय खूप मोठा आहे.

(७) किनारपट्टी भागात आधुनिक पर्यटन
      व्यवसाय खूप वेगाने विकसित होत आहे.
   
===========================
संकलक:- शंकर सिताराम चौरे(प्रा. शिक्षक)
               जि.प.प्रा. शाळा जामनेपाडा.
               केंद्र - रोहोड, ता. साक्री, जि. धुळे
             📞९४२२७३६७७५