आहे. म्हणून मीठ पाण्यात टाकले तर विरघळेल.
--------------------------------------------------
काच हा ठिसूळ पदार्थ आहे.
तर ते लवकर विरघळेल; कारण द्रवाचे
( पाणी ) तापमान वाढवले की विद्राव्य
स्थायूची (मीठ ) द्रवात विरघळण्याची क्रिया सुलभ होते.
पिठीसाखरेचे कण साखरेपेक्षा बारीक
असतात. पदार्थांच्या कणांचा आकार
जेवढा लहान तेवढी विरघळण्याची क्रिया
जलद होते. म्हणून पिठीसाखर पाण्यात जलद विरघळते.
--------------------------------------------------
गरम वस्तूचा हाताला चटका बसेल.
वितळेल आणि स्थायू अवस्थेतील आइसक्रीमचे
रूपांतर द्रव अवस्थेत होईल.
की, थोड्या वेळाने मेणाचे तुकडे वितळू
लागतील. उष्णता दिल्याने स्थायूरूप मेणाचे
द्रवरूप मेणात रूपांतर होईल.
=============================
संकलक :- शंकर सिताराम चौरे (प्रा. शिक्षक)
पिंपळनेर ता. साक्री जिल्हा धुळे
9422736775
